शेतकऱ्यांना दिलासा : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे महसूल विभागांकडून पंचनामे सुरु !

Live Marathipepar बालाजी पवार प्रतिनिधी : सध्या राज्यांमध्ये अवकाळी पावसांने थैमान घातले आहे , विदर्भ व मराठवाड्यांमध्ये अवकाळी पावसांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत . यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महसुल विभागांकडून पंचनामे करण्यात येत आहेत . अवकाळी पावसांमुळे राज्यात ज्वारी , फळबागा यांमध्ये विशेषत : पपई , आंबा , केळी , डाळिंब … Read more