राज्यातील या जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांचा पावसाने खंड दिल्याने , अग्रिम पिक विमा मंजुरी !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : नमस्कार मित्रांनो राज्यातील काही भागांमध्ये 21 दिवसापेक्षा कमी पाऊस झालेला आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झालेली आहे अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा मिळावा अशी मागणी कृषी विभागाकडून होत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी पेक्षाही खूप कमी पाऊस झालेला आहे .त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पिके हातातून निघून गेली आहे … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना मोठी खुशखबर , यंदा पिक विमाची मोठी रक्कम मिळणार पाहा शासनाचा निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार , कृषी वार्ता : राज्यांमधे सध्या पाऊसाचा दुष्कानिवारणासाठी राज्य सरकार सतत प्रयत्न करत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या पाऊसाचा 21 दिवसापेक्षा ही जास्त खंड पडलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या परेशान आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया मध्ये पिक विमा भरलेला आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना लवकर पिक विमा मिळणार … Read more