एकाच विभागात पाच वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांची विभाग बदली , प्रशासनाकडून मोठा निर्णय !
लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : एकाच विभागांमध्ये पाच वर्षे पेक्षा अधिक काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली होणार आहेत , या संदर्भात जिल्हा प्रशासनांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मोठी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .सध्या राज्य कमऱ्यांच्या बदलीचे धोरण सुरु आहेत , यातच जिल्हा प्रशासनांकडून विभाग बदली बाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सातारा … Read more