NPS , खाजगीकरण भारत छोडो यात्रेस सुरुवात , लाखो कर्मचाऱ्यांचा सहभाग !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या धर्तीवर सन 2004 नंतर पश्चिम बंगाल हे राज्य सरकार सोडून राज्यातील सर्वच राज्यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करुन राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) योजना लागु करण्यात आलेली आहे . परंतु या योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे कोणत्याही प्रकारचे लाभ अनुज्ञेय होत नाही … Read more