सरकारी कर्मचाऱ्यांना 18 वर्षाची नोकरी पुर्ण झाल्याच्या नंतर करावे लागणार हे महत्वपुर्ण काम ; सरकारने काढला नविन अध्यादेश !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee new rules about service ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आता 18 वर्षाची नोकरी पुर्ण झाल्याच्या नंतर पेन्शन प्राप्ती करीता काही महत्वपुर्ण काम करावे लागणार आहेत . याबाबत सरकारकडून नविन अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे . निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याण विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार , सरकारी कर्मचाऱ्यांने … Read more