राज्यात उष्णतेची मोठी लाट ; थंड पाणी न पिण्याचा डॉक्टरांचा सल्ला !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Not Dring Cold Water In Summer Periods ] : सध्या राज्यांमध्ये उष्णतेची मोठी लाट पसरील आहे , तर पुढील काळांमध्ये तापमान हे 40 ते 50 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याचे अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आहेत .

सध्याच्या घडीला जगांमध्ये सिंगापूर , मलेशिया , इंडोनेशिया अशा देशांमध्ये तापमान 50 अंश सेल्सिअर दरम्यान पोहचले आहेत , यामुळे उष्माघाताचे प्रमाणे अधिकच वाढले आहेत . अशीच परिस्थिती सध्याला राज्यातील विदर्भ , मराठवाडा मध्ये दिसून येत आहेत . विदर्भाचे तापमान हे 43 अंश सेल्सिअस पेक्षा आहे . यामुळे नागरिकांना होणाऱ्या हानी पासून संरक्षण करण्याकरीता डॉक्टरांकडून काही महत्वपुर्ण सल्ले देण्यात आले आहेत .

थंड / बर्फाचे पाणी पिणे टाळावे : आपण गर्मीमधून घरी आल्यानंतर , थंड अथवा बफाचे पाणी / फ्रिज मधील पाणी पिणे टाळावेत असे , कारण त्यामुळे आपल्या लहान रक्तवाहिन्या फुटण्याची मोठी शक्यता असते . त्याचबरोबर उन्हामधून घरी आल्यानंतर लगेचच हात , पाय धुवू नयेत किंवा अंघोळ करु नयेत , त्याआधी अर्धा तास तरी थांबावेत . त्यानंतर हात – पाय / अंघोळ करावेत . जर आपण लगेच उन्हातुन घरी येवून हात- पाय / अंघोळ केल्यास स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते , असे तज्ञांनी सांगितले आहेत .

तर थंड / बर्फाचे पाणी पिण्यापेक्षा साधे पाणी प्यावेत , तसेच थंड पदार्थ – आईस्क्रिम , कोलड्रिंक्स पिण्यापेक्षा थंड फळे – कलिंगड , काकडी असे पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे . कारण अशा थंड फळांमध्ये पाण्याचे प्रमाणे अधिक असते . जी कि आपल्या शरीरातील पाण्याची पातळी भरुन काढण्यास मदत करते .

Leave a Comment