लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : कर्मचाऱ्यांच्या होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी आता सरकारकडून नविन कामगार कायदा अस्थित्वात आणला आहे . या नविन कामगार कायद्यानुसार कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आलेला आहे . बऱ्याच वेळा कर्मचारी हे सुट्यांपासून वंचित राहतात , शिवाय त्यांना त्या सुट्यांच्या बदत्यात कोणताही आर्थिक मोबदला प्राप्त होत नसल्याने आता सरकारने कामगार नियंमांमध्ये बदल करण्यात आला आहे .
सध्या देशांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळांमध्ये 4 नविन कामगार कायदे तयार करण्यात आले आहेत . या कामगार कायद्यानुसार वेळोवेळी कर्मचाऱ्यांचे हित लक्ष्यात घेण्यात आले आहेत . केंद्र सरकारने नुकतेच लागु केलेल्या कामगार कायद्यानुसार पगारी सुट्टीविषय धोरण ठरविण्यात आलेले आहेत . एका वर्षांमध्ये जर कर्मचाऱ्यांचे 30 दिवसांपेक्षा अधिक सुट्टया शिल्लक राहत असल्यास अशा कर्मचाऱ्यास नविन ( सुधारित ) कामगार कायद्यानुसार कंपनी / सदर आस्थापनेला पगार द्यावा लागणार आहे ,
शिवाय या नविन कामगार कायद्यानुसार एका वर्षांमध्ये पगारी सुटी ही 30 दिवसांपेक्षा अधिक असणार नाही .या पेक्षा जर कर्मचाऱ्यांने अतिरिक्त स्वरुपाची सुटी घेतल्यास मात्र कंपनीला अतिरिक्त सुटीचा पगार करावाल लागणार आहे , यांमध्ये वरिष्ठ पदांवरील ( व्यवस्थापकिय पदांवरील ) अधिकारी / कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलेले आहेत .
या नविन कामगार नियमांमध्ये स्पष्ट नमुद करण्यात आले आहेत कि , 30 दिवसांपेक्षा अधिक पगारी रजा कर्मचारी घेवू शकणार नाहीत .आता नविन कामगार नियमांनुसार कामगारांच्या रजा रोखिकरण साठी OSH कोड वापरण्यात येणार आहेत . ज्यांमध्ये इतर भत्ते यांच्या रजेच्या रोखिकरणांनुसार गणले जाणून कर्मचाऱ्यांना मोबदला अदा केला जाईल .
आता नविन कामगार नियमांनुसार कर्मचाऱ्यांना घेतलेल्या रजेच्या बदल्यात ( अतिरिक्त रजेच्या ) कामाचे तास वाढवून काम करुन रजेचे परतफेड करता येणार आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रजेचा मिळणार पगार हा अतिरिक्त काम करुन फेडता येणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !