राज्यातील हे महत्वकांक्षी कामे पुर्ण करण्याचे मुख्यमंत्र्याचे संबंधित विभागाला दिले निर्देश !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra shasan work ] : महायुतीचे सरकारचे सत्तेत आल्यास , पुढील 100 दिवसांमध्ये काही महत्वकांक्षी कामे पुर्ण केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते . यासाठी मुख्यमंत्री यांनी संबंधित विभागाला कामे पुर्ण करण्याच्या अनुषंगाने निर्देश देण्यात आलेले आहेत .

वाढवण बंदर : सागरी व्यापाराला चालना मिळावी तसेच औद्यागिक व निर्यात धोरणांला प्रोत्साहन मिळावेत , याकरीता वाढवण बदराचे निर्माण करण्यात येत आहेत . सदर कामास परवानग्या व भुसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

विदर्भ व मराठवाडा सिंचन प्रकल्‍प : विदर्भ व मराठवाडा सिंचन प्रकल्प करीता वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेसाठी सोमवारी कार्यादेश देण्यात आलेले आहेत . तसेच ओअर पेढी प्रकल्प ग्रस्तांना तातडीने जागा उपलब्ध करुन  प्रकल्पामुळे संचनाखालील क्षेत्र वाढवून जलस्त्रोत व्यवस्थापन सुधारणा होण्यास मदत होणार आहे .

  • वाहतुक समस्या दुर करण्याकरीता पुणे रिंग रोड प्रकल्पाचे भुसंपदान प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश .
  • तुळजाभवनी मंदी सुशोभिकरणाचे यात्रेकरुंकरीता अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश .
  • वडसा -गडचिरोली व वर्धा – नांदेड रेल्वे मार्गाचे भुसंपदान जलद गतीने पुर्ण करण्याचे निर्देश .
  • तुळजापुर मंदिर विकास आराखडज्ञ मंजूरी करीता प्रस्ताव .
  • विरार – अलिबाग मल्टी मॉडेल कॅरिडोरचे सर्वेक्षण लवकरच .

इ.कामे पुर्ण करण्यासाठी राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी संबंधित विभागाला महत्वपुर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment