Crop Loan : नमस्कार, शेतकरी बांधवांसाठी आज आम्ही एक महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहोत. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. खास त्यांच्यासाठीच ही आजची अपडेट आहे. कारण प्रशासन पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना तब्बल 12 हजार रुपये देणार असून सध्या त्याचे वाटप देखील चालू आहे. आता हे बारा हजार रुपये नक्की कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे? याविषयी माहिती जाणून घेऊया. यासोबतच जिल्ह्यानुसार तुम्ही यादी पाहून तुमचे नाव देखील तपासू शकता.
पिक विमा योजनेअंतर्गत शेतकरी वर्गाला जी काही रक्कम प्रशासन देणार आहे, ती रक्कम जाहीर करण्यात आले असून यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे (crop loan 2023). अशा दहा हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना दहा ते बारा हजार रुपये मिळणार आहेत.
फक्त 10 रुपयांची गुंतवणूक करा आणि इतक्या दिवसातच व्हा करोडपती! गुंतवणुकीची नवीन प्रक्रिया पहा;
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान हे पूर्णपणे कमी करून शेतकरी वर्गाला सुरक्षा मिळवून देण्यासाठी यासोबतच शेतीच्या पायाभूत सुविधांमध्ये नव्याने सुधारणा करण्यासाठी हीच पिक विमा योजना राबवली आहे.
पिक विमा योजनेअंतर्गत आम्ही तुम्हाला प्रती हेक्टरी उत्पन्न पिके किंमत यासोबतच बक्षीस आणि 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना प्रतिहेक्टरी किती रक्कम मिळणार आहे (Crop Insurance Scheme). यासोबतच पिक विमा योजना ही एक नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानी कोटी राबवली असून शेतकऱ्यांना विमा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रशासनाचा एक उपक्रमच आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्यभरातील या कर्मचाऱ्यांना शासन देणार आगाऊ वेतन; पहा सविस्तर;
प्रशासनाने ही योजना एप्लीकेशन च्या माध्यमातून 2023 पासूनच सुरू केली असून, या योजनेअंतर्गत प्रशासन पीक कर्जाच्या एकूण 75 टक्के इतकी रक्कम प्रति हेक्टर मागे म्हणून योगदान देत आहे आणि शेतकरी फक्त 25% पीएम भरून जी काही रक्कम असेल ती रक्कम मिळू शकतात (crop insurance scheme in maharashtra). पिक विमा प्रधान करत असताना पिकांचे झालेले नुकसान मोजली जाईल आणि मूल्यांक हे पूर्ण केल्यानंतर प्रशासन पंधरा दिवसांच्या आदर्श शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टर मागे दहा ते बारा हजार रुपयांची रक्कम प्रदान करेल योजना सर्वच पिकांसाठी लागू केली आहे.
या जिल्ह्यांमध्ये लवकरच पिक विमा वाटप केला जाईल;
विविध पिकांच्या संरक्षणासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने पीक विमा योजना राबवली असून पीक काही कारणास्तव किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे निकामी झाले असेल तर शेतकरी वर्गाला पीक सुरक्षा रक्कम प्रशासन देत आहे. या वर्षापासून एक पिकावर फक्त एक रुपये खर्च करून पिक विमा प्रदान करण्यात आला आहे. आता ह्या पिक विमा अंतर्गत विविध जिल्ह्यांसाठी रक्कम जाहीर केली असून पुढील जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
पुणे, लातूर, बीड, नांदेड, धाराशिव, सोलापूर, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश पिक विमा मध्ये सध्या केला असून या जिल्ह्यांना त्वरित पैसे दिले जाणार आहेत. म्हणजेच प्राधान्याने पैसे दिले जाणार आहेत. पुढील दिलेल्या ची यादी अजून आली नाही तरी काही दिवसात ती सुद्धा यादी प्रकाशित केली जाईल.