02 पेक्षा जास्त मुल असल्यास सर्व शासकिय सवलती बंद ? अर्थसंकल्पात तरतुद ?

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Central Government Modi Sarkar Bugut 2024 ] : केंद्राच्या मोदी सरकारचे या वर्षीचे शेवटचे अर्थसंकल्प असल्याने, या बजेटवर सर्वांचे लक्ष वेधले आहेत . येत्या अर्थसंकल्पांमध्ये दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पदोन्नती देण्यात येवू नयेत . अशा प्रकारची तरतुद सन 2024 च्या अर्थसंकल्पांमध्ये केल्या जावू शकतील .

कारण मोदी सरकारचे हे शेवटचे अर्थसंकल्प असल्याने यांमध्ये देशातील नागरिकांकडून सदर अर्थसंकल्पांमध्ये कोणत्या प्रकारच्या तरतुद्या कराव्यात याबाबत सुचना मागविण्यात आलेल्या होत्या .यांमध्ये देशातील नागरिकांनी सर्वात जास्त सुचना अशा दिल्या आहेत कि , दोन पेक्षा अधिक मुल असणाऱ्यांना सर्व प्रकारच्या शासकीय सवलती रद्द करण्यात यावेत . कारण सर्वात जास्त शासकीय योजनांचा लाभ हे दोन पेक्षा अधिक मुल असणारे घेत आहेत .

तर दोन पर्यंत मुल असणारे नागरिक लोकसंख्या नियंत्रणासाठी योगदार देवूनही त्यांना कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या योजना नाहीत , उलट दोन पर्यंत मुल असणारे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये नियमित कर भरणा करीत आहेत .यामुळे दोन पेक्षा अधिक मुलं असणाऱ्‍यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय सबसिडीचा लाभ देण्यात येवू नयेत . असे देशातील बहुतांश नागरिकांनी सुचविण्यात आलेले आहेत .

केंद्र सरकारचे येत्या दिनांक 01 फेब्रुवारी रोजी शेवटचे अर्थसंकल्प जाहीर होणार आहेत , याकरीता केंद्र सरकारकडून सामान्य जनतेकडून ई-मेल तसेच MyGov संकेतस्थळावरुन अर्थसंकल्पाबाबत सुचना मागविण्यात आलेल्या आहेत .यांमध्ये सर्वात जास्त चर्चेला जाणाऱ्या सुचना म्हणजे दोन पेक्षा अधिक मुलं असणाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ अदा करण्यात येवू नयेत , तसेच कोणतेही शासकीय लाभ तर निवडणुक देखिल लढविण्यास मनाई करण्यात यावेत .

तर कर्मचारी असल्यास त्याची पदोन्नती रोखण्यात यावीत . तसेच वाहनांच्या स्क्रॅप पॉलिसी संदर्भात सर्वात जास्त सुचना जनतेकडून आल्या आहेत . यामुळे सदर सुचनांचा जर अर्थसंकल्पा मध्ये विचार केल्यास , दोन पेक्षा अधिक मुल असणाऱ्यांना शासकिय योजनाच्या लाभापासून वंचित रहावे लागतील .

Leave a Comment